मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Raj Thackeray: बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत, या शब्दांत गुरु माँ कांचन गिरी यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. ...
भयानक कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रुग्णवाढ होतच होती. आता मात्र, सर्वत्र कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून मुंबईतील कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाणही खूप कमी झालं आहे. विशेष म्हणजे रविवारी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्ण ...
Guru Maa Kanchan Giri Meets Raj Thackeray: गुरु माँ कांचन गिरी आणि जगत्गुरू सूर्याचार्य यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. ...
जिल्ह्यातील एडवण येथील उत्कर्ष तरे व आदर्श किणी ह्या दोन तरुणांना मलेशिया येथें नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाख रुपयेची रक्कम गोसावी यांनी बँक खात्यामार्फत घेतली होती. ...
इशिका ही 12वी इयत्तेत शिकत असून या अगोदर तिने गोल्ड मेडल जुडो मध्ये तसेच रोप स्कीपिंग मध्ये पारितोषिक मिळवून मुंबई व महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावले आहे. ...
राज्यात गेले काही दिवस कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या वेळा मध्यरात्री 12 पर्यंत करण्याची मागणी त्यांच्या असोसिएशनकडून सरकारला करण्यात आली आहे. ...