मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Vedanta Group : वेदांता समुहाचे प्रमुख अनिल अग्रवाल हे बिहारहून मुंबईच्या तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनसवर आले. वयाच्या 20 व्या वर्षी डोळ्यात स्वप्न घेऊन ते आले होते. ...
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री अस्लम शेख म्हणाले की, बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीडबोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण ८ बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येत आहे. ...
बप्पी लाहिरी यांना मुंबईतील Criticare रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी दा यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वच जण शोक व्यक्त करत आहेत. ...