मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai: पाळीव व भटके प्राणी आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी अंत्यविधीची सुविधा मुंबई पालिकेकडून विनामूल्य आणि शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक अशा पद्धतीने करून दिली आहे. यामुळे नैसर्गिक वायूवर आधारित दहनाची अशी सुविधा देणारे मुंबई हे देशातील पहिले ...
Solapur: लग्नामध्ये मानपान केले नसून, जागा घेण्यासाठी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहित माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. ...
शस्त्रक्रियेनंतर अवघ्या २ तासांत महिलेला खाण्यास, बोलण्यास व चालण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्याची माहिती उपनगरीय रुग्णालयांच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. ...