मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईतील उद्याने, मैदाने आणि मोकळ्या जागांचा न्हास होत असतानाही दादरचे शिवाजी पार्क आणि परळ येथील नरे पार्क यांची ओळख आजही मुंबईकरांची 'क्रीडा पंढरी' म्हणून कायम आहे. ...
ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) नाही, ज्यामुळे त्यातील रहिवाशांना वाढीव दराने पाणी व मालमत्ता कराची देणी भरावी लागतात, अशांना ओसी देण्यात येईल व अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळेल, ही घोषणा स्तुत्य आहे. ...
गर्दीच्या वेळी लोकलच्या दारात उभे राहणे हा निष्काळजीपणा नसून अपरिहार्यता आहे, असे बजावत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाचे कान टोचले हे उत्तम झाले. ...