भायखळा येथील प्रसिद्ध राणीबागेत परदेशी पाहुण्यांच्या आगमनानुळे पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सुरक्षेत वाढ करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मात्र आधीच तीन पाळ्यांत ७० कामगार राणीबागेत देखरेखीसाठी तैनात आहेत. परंतु हा वॉच चौफेर राहण्यास ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या(एमएमआरडीए) विकास आराखड्याबाबत प्राप्त झालेल्या सूचना/हरकतींचा अभ्यास करून, प्रादेशिक योजनेत बदल सुचविण्यासाठी, प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय नियोजन समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ...
मुंबईत असलेल्या धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी, सर्व विभागांनी संबंधित इमारतीचे पदाधिकारी, रहिवासी यांची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत. ...
मालाड येथील चिंचोली बंदर रोडवर काही गुंडांनी फेरीचे अनेक बेकायदेशीर धंदे गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले असून भररस्त्यात थाटलेल्या हातगाड्या आणि ठेल्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. याबाबत महापालिका आणि बांगूरनगर पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीच ...
कचऱ्याच्या समस्येने मुंबईकरांना हैराण केले आहे. ऐन पावसाळ्यात या समस्येने डोके वर काढल्याने, मुंबईची तुंबापुरी झाली. कचरा आणि प्लॅस्टिक या समस्येचे मुख्य कारण असल्याचे म्हणणे ...
दररोज शंभर किलो कचºयाची निर्मिती होणा-या गृहनिर्माण संस्थांना, त्यांच्याच आवारात कच-याची विल्हेवाट लावणे मुंबई महापालिकेने बंधनकारक केले आहे. यासाठी २ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ...
मुसळधार पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईची तुंबापुरी केली. पम्पिंग स्टेशन, पाणी उपसणारे पंपही मुंबईला दिलासा देऊ न शकल्याचे तीव्र पडसाद महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सायंकाळी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकीत उमटले. ...
मुंबईत गेल्या महिन्याभरात दोन इमारती कोसळून पन्नास रहिवाशांचे बळी गेले आहेत. यामुळे टीकेचे धनी बनावे लागल्याने, झोप उडालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारती खाली करण्यास सुरुवात केली आहे. ...