महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना नागरी कामांचे उद्घाटन सोहळे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांपासून मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनाही डावलण्यात येत आहे. ...
वाढत्या वाहतुकीच्या प्रदूषणाने मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. हवेतील धूलिकणांमध्ये वाढ करणारे हे प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने कृती आर ...
‘आॅक्टोबर हीट’चा तडाखा मुंबईकरांना सप्टेंबर महिन्यात सोसावा लागतो आहे. त्यामुळे ‘घामाघूम’ झालेल्या मुंबईकरांना आजारांना सामोरे जावे लागते आहे. पावसाने दडी मारूनही मुंबईवरील डेंग्यू, मलेरियाचे सावट कायम असल्याने काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आह ...
अनंत चतुर्दशीला आठवडा उलटल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेले खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने अशा मंडळांचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नंबर लागला ...
मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. या वर्षी परदेशातून आणलेले कोल्डमिक्स खड्ड्यांच्या त्रासातून मुक्ती देईल, असा दावा पालिकेने केला होता, परंतु मुसळधार पावसाने मुंबईचे रस्ते पुन्हा खड्ड्यात गेले. हे खड्डे बुजविण्यासाठी पालिकेला ...
मुंबई स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी एकाची नाही. दुसºयाकडे बोट दाखवून स्वच्छता होणार नाही. हीसुद्धा एक मॅच आहे. जी आपल्याला खेळायची आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास नक्कीच बदल दिसेल, असे आवाहन मास्टर ब्लास्टर व खासदार सचिन तेंडुलकर यांनी मुंबईकरांना के ...