मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2022 Start from 26th March : मागच्या वर्षी झालेल्या चुकांतून धडा घेत, यंदा BCCI ने आयपीएलच्या साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Foreign Players Missing IPL 2022 1st Week : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात दोन नव्या फ्रँचायझींचा समावेश करण्यात आल्यामुले आता १० संघांमध्ये चषक पटकावण्याची चुरस रंगणार आहे. २६ मार्चपासून आयपीएल २०२२ला सुरुवात होणार आहे, परंतु पहिल्या आठवड्या ...