महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील मशिदींवरील भोग्यांसंदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सपाचे आमदार अबू आझमी यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. ...
मागील २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. तेव्हा अवघ्या काही जागांच्या फरकाने शिवसेनेने मुंबई महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळवली ...