शहरातील अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी साचून उद्योजकांचे नुकसान होऊ नये, यासाठी आयामा पदाधिकारी व एमआयडीसी अधिकारी यानी औद्योगिक वसाहतीतत संयुक्त पाहणी केली. ...
यापैकी ९00 एकर जमीन पिकावू आहे. त्यामुळे भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी आंदोलन करून औद्योगिक वसाहत रद्द करण्याची मागणी केली. त्यावर युती शासनाने ती रद्द केली. सध्या मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आह ...
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून ...
कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्य ...