विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी न ...
Suicide Case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दोघांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेनंतर दोघांच्याही कुटुंबात खळबळ उडाली आहे. ...
अवघ्या एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या अश्विनी सुमित फसाटे हिने बुधवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. तिने पती व सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे तसेच ती हुंडाबळी ठरल्याचे आर्वी पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. ...
मंत्रालयातील पोलीस शिपायाचा विवाह समुद्रपूर तालुक्यातील मुलीशी ठरला होता. नववधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळताच बाल कल्याण समितीने घटनास्थळी जाऊन हा बालविवाह (child marriage) रोखला. ...
अकाली गेलेल्या नवऱ्यामागे आयुष्य कंठणे (विशेषतः ग्रामीण) तरुण स्त्रीसाठी सोपे नसते. कोरोना-विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी करण्यामागे हाच उद्देश आहे! ...
Crime News : लग्नाची बोलणी करताना आपल्याला हुंड्याची कोणतीही अपेक्षा नसल्याचं वरपक्षाने म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात लग्नाच्या दिवशी मात्र त्यांनी अल्टो गाडीची मागणी केली. ...