शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी भातच नसतो. ज्यावेळी भात असतो, त्यावेळी भाव नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे बाजारभाव वाढले तरी शेतकऱ्याचा खिसा मात्र रिकामाच अशी स्थिती आहे. ...
Nafed Onion Scam: आपल्या शेतात पिकवलेला सर्वच्या सर्व कांदा नाफेडला देणारे मोठे शेतकरी नाशिक जिल्हयात अनेक असल्याचे नाफेडच्या व्हायरल शेतकरी यादीतून दिसून आले असून दोनशे एकरावर कांदा लागवड करणारे महेशराव त्यापैकीच एक आहेत. जाणून घेऊ या त्यांची अनोखी ...
गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य बुधवारपासून (दि. २१) देण्यात येणार आहे. ...