soybean market सातत्याने दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्राकडे पाठ फिरविली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. ...
santra market गोड, आंबट चवीची संत्री म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. सध्या मार्केट यार्डातील फळ बाजारात अहिल्यानगर जिल्ह्यासह दिल्ली येथून मोठी आवक वाढली आहे. ...
Wheat Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.०४) फेब्रुवारी रोजी एकूण १०,९९० क्विंटल गव्हाची आवक झाली होती. ज्यात २५९ क्विंटल २१८९, १२२ क्विंटल अर्जुन, २५ क्विंटल बन्सी, ७७६६ क्विंटल लोकल, २५६ क्विंटल नं.३, ९६ क्विंटल पिवळा, १७६३ क्विंटल शरबती गव्हाचा स ...
Vegetable Market : सध्या भाजीपाल्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांना मेथी दहा रुपयांत तीन जुड्या, वांगे दहा रुपयांत टोपलीभर, तर कोथिंबीर दहा रुपये किलो दराने व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. तब्बल ४५४ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून, गेल्या नऊ महिन्यांत ३१.६९० मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन घेण्यात आले आहे. उत्पादनात वाढ होत असली तरी बाजारपे ...
यंदा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया गेल्याने आणि सध्या पाणी मुबलक असल्याने, या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कांदा बीजोत्पादनाकडे कल दाखविला. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून हवामान बदलत असल्याने त्याचा फटका बसत आहे. ...