महाराष्ट्रातील व कर्नाटकातील लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना गणेश उत्सवा दरम्यान खाऊच्या पानांना मागणी वाढल्याने दर तेजीत गेल्याने गणपती बाप्पा पावला आहे. ...
Banana Market : उत्तर भारतातील पूरस्थितीमुळे विदर्भातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. दिल्ली, जम्मू-काश्मीर व पंजाबला जाणारी निर्यात ठप्प झाल्याने बाजारात आवक वाढली आणि भाव अर्ध्यावर आले. (Banana Market) ...