२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: भाजपने इंडिया आघाडीची धास्ती घेतली असून, ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
INDIA Vs NDA: इंडिया आघाडी भक्कमपणे उभी असून, भाजपकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRSसारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. ...
Nana Patole News: महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका आहे. ...
Eknath Shinde: महाविकास आघाडी सरकारने गिरीश महाजन, कंगणा रणावत, नारायण राणे यांना चुकीच्या पध्दतीने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता. तसाच प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही झाला होता. परंतु आज सीबीआयने दुध का दुध आणि पाणी का पाणी केले आहे. ...
INDIA Meeting In Mumbai: २६ ते २७ देशभक्त पक्ष एकत्र आल्याने भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांवर कारवाया सुरू आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...