लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
Kirit Somaiya: “९० वर्षाच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”: किरीट सोमय्या  - Marathi News | bjp kirit somaiya slams maha vikas aghadi govt sanjay raut and cm uddhav thackeray over ins vikrant allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“९० वर्षाच्या आईने उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय की माझ्यावरही गुन्हा दाखल करा”: किरीट सोमय्या

Kirit Somaiya: संपूर्ण सोमय्या कुटुंबीय चौकशीला सामोरे जायला तयार असून, महाराष्ट्राच्या सेवेत हजर असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. ...

भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास; चंद्रकांत पाटील - Marathi News | Five thousand years of Hindutva history for BJP said Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास; चंद्रकांत पाटील

भाजपा : काल आज आणि उद्या पुस्तक प्रकाशनात पाटील बोलत होते ...

न दिलेले पत्र अन् आमदार नियुक्तीचा घोळ; राज्यपालांचे बोगस पत्र आले कुठून?  - Marathi News | unsolicited letters and appointment of MLAs Conflict; Where did the bogus letter from the governor come from? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न दिलेले पत्र अन् आमदार नियुक्तीचा घोळ; राज्यपालांचे बोगस पत्र आले कुठून? 

पण हे व्हायरल पत्र बोगस असल्याचे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर विषयावर पडदा पडला. ...

अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी - Marathi News | The mudslinging of the ruling-opposition just to cover up the failures says Raju Shetty | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते. ...

Salon And Beauty Parlour Association: सामान्य माणूस महागाईने त्रस्त; राज्यात आता सलून अन् ब्यूटी पार्लरचेही दर वाढणार - Marathi News | The common man suffers from inflation The rates of salon and beauty parlor will also increase in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Salon And Beauty Parlour Association: सामान्य माणूस महागाईने त्रस्त; राज्यात आता सलून अन् ब्यूटी पार्लरचेही दर वाढणार

राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत निर्णय, 1 मे कामगार दिन पासून निर्णयाची अंमलबजावणी होणार ...

Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane criticizes shiv sena and maha vikas aghadi and statement about raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे

Narayan Rane: भाजप-मनसे युतीबाबत सूचक विधान करताना, राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, असे नारायण राणे म्हणाले. ...

“धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक - Marathi News | Its frustrating that religion creates rifts said bjp mp Pritam Munde praises the state government for its work during the Corona period rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धर्मा धर्मात दरी निर्माण होते हे निराशाजनक”; कोरोना काळातील कामावरून प्रितम मुंडेंकडून राज्य सरकारचं कौतुक

भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी मात्र कोरोनाकाळातील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं. ...

जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे; गिरीश महाजन यांचा आघाडीवर आरोप - Marathi News | False reasons for coal mining to gain public sympathy mahavikas aghadi against Girish Mahajan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे; गिरीश महाजन यांचा आघाडीवर आरोप

समस्या निर्माण करून अगोदर जनतेच्या डोळ्यात अश्रू आणायचे आणि नंतर ते पुसण्याचे नाटक करून आपला राजकीय स्वार्थ साधायचा हा महाआघाडी सरकारचा कांगावा कृत्रिम वीजटंचाईतून पुन्हा एकदा स्पष्ट झाला ...