२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Bypoll Election 2023: देशात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे चांगले काम करत आहेत. पोटनिवडणुकीत भाजपला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. ...
Maharashtra News: सत्ताधारी असूनही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही. विशिष्ट पक्षाच्या फायली मंजूर होत असून त्याचा वेग अचानक वाढल्याचे समजले, असा दावा करण्यात आला आहे. ...