२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Lok Sabha Election 2024 Opinion Poll: गेल्या पाच वर्षांत राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्रात जनमताचा कौल कुठल्या बाजूने आहे, याचा वेगवेगळा अंदाज या कलचाचण्यांमधून वर्तवला जात आहे. ...
महाआघाडीच्या उमेदवारी वाटपात शिर्डीच्या जागेबाबत अनेक दिवस घोळसुरू होता. शिर्डीची जागा काँग्रेसला सोडून त्या बदल्यात शहरी मतदारसंघ सेनेला देण्याची चर्चा सुरू होती. ...
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाचे ओपिनियन पोल समोर आले आहेत. दरम्यान, देशातील राजकीय वर्तुळाचं सर्वाधिक लक्ष हे महाराष्ट्राकडे लागले आहेत. राजकीय उलथापालथी, फोडाफोडी आणि विविध आंदोलनं यामुळे गाजत असलेल्या महारा ...