गेली सहा दिवस 180 किलोमीटर पायपीट करत मुंबईत धडकलेल्या शेतकरी, आदिवासींच्या अभूतपूर्व अशा लाल वादळापुढे नमते घेत राज्य सरकारने मोर्चेक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची यशस्वी सांगता झाली. ...
सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्य सचिवांच्या सहीचे पत्र देण्यात आले असून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत पटलावर सर्व पूर्ण मागण्या मांडणार असल ...
गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शाळांमध्ये सुरू असलेल्या पायाभूत, नैदानिक चाचण्या बंद करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन, पायाभूत व नैदानिक चाचणी बंद करण्याची मागणी शुक्रवारी केली. ...
धनगर आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर रविवारी धडक देण्याचा इशारा दिला आहे. धनगर समाजास एसटी प्रवर्गातून मिळणा-या आरक्षण प्रक्रियेस होणा-या विलंबाचा जाब विचारण्यासाठी, पाटील धनगर समाजा ...
विशेष प्रतिनिधीमुंबई : विशेषत: सिंचनाचा अनुशेष दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या उदासीनतेवरून राज्यपाल विद्यासागर राव यांनी शासनाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. सिंचनासह अन्य क्षेत्रांसाठी निधी वाटपाबाबतचे राज्यपालांचे निर्देश शुक्रवारी जारी करण्यात आले ...
‘मनोरा’ आमदार निवास नव्याने बांधले जाणार असून, त्याचे बजेट १००० कोटींचे आहे. ४५ माळ्यांचा हा टॉवर मुंबईच्या समुद्रकिना-यावरील पहिली सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणार आहे. ...