07:10 PM पिंपरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका
07:09 PM ठाणे: लुटमार करीत पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा लुटारुंना आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
07:03 PM भुनवेश्वर कुमार आज #SRH चे नेतृत्व करतोय.. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे... पंजाब किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचा निर्धार
06:43 PM India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल
06:40 PM पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू
06:08 PM सोलापूर: नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
06:06 PM मुंबई: पेट्रोलवरील VAT मध्ये प्रतिलीटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील VAT मध्ये प्रतिलीटर १ रुपया ४४ पैसे कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. Read More
Maharashtra Bandh: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मावळ येथील गोळीबारासंदर्भात केलेल्या टीकेला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलेय ...
Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence) येथील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी Mahavikas Aghadiने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला सोमवारी संमिश्र प्रतिसाद मिळाला. मुंबईत मात्र कडकडीत बंद होता. ...
Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Violence)येथे शेतकरी आंदोलकांच्या जत्थ्यात बेदरकारपणे गाडी घुसवून शेतकऱ्यांचे बळी घेतले गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील Shiv Sena, NCP आणि Congress यांच्या Mahavikas Aghadiने एक दिवसाच्या ‘Maha ...
आज राज्यभर महाविकास आघाडी आणि विविध कामगार संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे महाराष्ट्र बंद (maharashtra bandh) ठेवण्यात आला होता. लखीमपूर खेरी हत्याकांडाचा (lakhimpur kheri violence) निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये पुण्यात काही ठिकाणी कडकड ...
Nana Patole : उत्तर प्रदेशात रामराज्याच्या नावाखाली तालीबानी राजवट सुरु असून उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे बळी दिले जात आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ...