वडाळी, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात विहिरीत व रस्ता अपघातात आतापर्यंत १३ बिबटांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. केवळ एका बिबटाला विहिरीतून सुखरूप बचावण्यात वनविभागाला यश आहे, हे वास्तव आहे. ...
भोकरदन : शनिवारी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरंबद केले होते. या बिबट्याने परिसरातील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले होते या बिबट्याला जंगलामध्ये सोडण्यात आले. ...
देवळालीगाव रोकडोबावाडीजवळील डोबी मळा परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून शेतकरी व मजुरांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाकडून डोबी मळ्यात पिंजरा लावण्यात आला आहे. ...