सध्याच्या कचऱ्यावर कॅपींग केले तर कचऱ्याचे डोंगर तसेच राहणार असून पुढील काळात नवीन येणारा कचरा टाकायचा कुठे हा पश्न अधिकच गंभीर बनेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज जरी हा कमी खर्चाचा प्रस्ताव वाटत असला तरी भविष्यकाळाची चिंता वाढवणारा नक्की ...
ढगफुटी, प्रचंड वेगाने येणारा पाण्याचा लोंढा, गोटवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कोल्हापूरच्या रणरागिणींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देत विनागिअर दुचाकीवरून लेह लदाखची सफर केली. ...
कोल्हापूर शहरातील सर्व फेरीवाल्यांचे सर्वेक्षण दि. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत एका विशिष्ट अॅपद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे हा विषय नसून, शहरात कि ...
बॅँकेतून घरी जात असताना राजारामपुरीतील माउली पुतळा परिसरात थांबलेल्या २४ वर्षांच्या युवतीची दुचाकीवरून आलेल्या विवाहित तरुणाने छेड काढली. यावेळी त्याने तिच्या गालावर हात फिरवीत पलायन केले. रविवारी (दि. ११) दुपारी हा प्रकार घडला. भांबावलेल्या पीडित यु ...
केंद्र सरकारच्या सेंट्रल अॅडॉप्शन रिसर्च एजन्सी कमिटीने कोल्हापूर व कागलमधील प्रसूतिकेंद्राची अचानक पाहणी केली. याचा अहवाल पुढील आठवड्यात केंद्रीय महिला बालकल्याण विभागाकडे सादर केला जाणार आहे. दरम्यान, ही तपासणी नियमित होती, कायद्याचे पालन होते की ...
‘सब मिलकर एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ हे ब्रीदवाक्य घेऊन सातारच्या अंशुल पवार या नऊवर्षीय सायकलपटूने पाणी किती अमूल्य आहे, याबद्दल सातारा येथून जनजागृती मोहीम सुरू केली आहे. बुधवारी तो कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव दे ...
रिक्षा चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. यांसह विविध मागण्यांकरिता आॅटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारीस यांना निवेदन देण्यात आले. ...