येथील ‘शिवनिष्ठा ग्रुप’च्या जिल्ह्यातील सुमारे दोनशे शिवप्रेमी युवकांनी आठजणांच्या समितीच्या मार्गदर्शनाखाली किल्ले संवर्धन, पन्हाळा व स्मारकांची स्वच्छता मोहीम तसेच जनजागृतीची मोहीम गेल्या वर्षभरापासून हाती घेतली असून, ...
लोकसभा-विधानसभा निवडणूकीत आचारसंहितेचा भंग होतो अशी तक्रार केल्यावर त्याची तात्काळ दखल घेवून संबंधित तक्रारदाराला त्यावर काय कार्यवाही केली याची माहिती देणारे सी-व्हिजील अॅप भारत निवडणूक आयोगाने तयार केले आहे. लोकसभा निवडणूकीची तयारी म्हणून राज्याती ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आजअखेर केलेल्या तपासाचे ४०० पानी पुरवणी दोषारोपपत्र ‘एसआयटी’ने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. राऊळ यांचेकडे सोमवारी दाखल केले. आरोपपत्रामध्ये ...
केंद्र सरकारने देशातील शेतकºयांसाठी ‘किसान सन्मान निधी’ योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी दोन हेक्टरच्या आतील शेतकºयांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्यासाठी गावोगावी शेतकºयांची ...
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांनी २६ फेब्रुवारीला भेट दिली आहे; त्यामुळे कोल्हापूरसह सहा जिल्तील वकिलांची पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक घेतली जाईल, असे कोल्हापूर ...
शहरातील मिळकतींच्या कर आकारणीत कोणतीही वाढ न करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने चर्चा करण्यासाठी आज, मंगळवारच्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवला असला तरीही या विषयावर सखोल चर्चा होऊन त्याला उपसुचना देऊन सुमारे १५०० चौ. फुटांपेक्षा ...
अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१८ ला अधिसूचना काढली आहे; त्यामुळे महाराष्टÑातील अंगणवाडी सेविकांना सुमारे १२ हजार मानधन मिळणार आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती ...
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ५०० व १००० रुपयांच्या दीड लाख कोटीच्या नोटा अधिक दिसतात. ही बाब धक्कादायक असून, भारतीय अर्थव्यवस्थेला हादरा देणारी आहे. ...