पुलवामा येथील हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी भाजपतर्फे रविवारी बिंदू चौकात आयोजित कार्यक्रमानंतर दोन पदाधिकाºयांमध्ये चांगलीच जुंपली. शहरातील या दोन पदाधिकाºयांमध्ये ...
कोल्हापूरच्या दुचाकी-चारचाकी मेस्त्रींचे नेहमीच त्यांच्या नवउपक्रमांमुळे नाव चर्चेत राहिले आहे. सध्या ‘मेक इन इंडिया’चा अधिक बोलबाला असून, याच धर्तीवर येथील नझीम महात व उदय पाटील या ...
मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी राज्य सरकारने डी. आर. परिहार यांची नियुक्ती केली आहे. परिहार यांनी ‘बार्टी’ संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजातील लाखो तरुणांना विविध शिष्यवृत्ती, प्रशिक्षण देऊन रोजग ...
कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी डिसेंबरअखेर ६२ हजार २७ टन साखर निर्यात केली असली तरी तिच्या अनुदानाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले नाहीत. प्रस्ताव कारखान्यातच असून, ...
अभिजात भारतीय संगीताने ब्रह्मानंदी टाळी लागते हे आपण जाणतोच; पण या संगीताने गणिताचे किचकट फॉर्म्युले, इंग्रजीच्या वाक्यरचनेत व्याकरणाची अचूकता, एकाग्रता, आत्मविश्वास आणि अभ्यास लक्षात राहतो, असा निष्कर्ष बासरीवादक प्रा. सचिन जगताप यांनी संशोधनातून मा ...
बंगलोरकडून निमंत्रण त्याची खेळी पाहून देशातील सुप्रसिद्ध बंगलोर एफ. सी. संघाने त्याला चाचणीसाठी बोलावले आहे. अनिकेत जाधव, निखिल कदम, सुखदेव पाटील या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंनंतर लवकरच संकेत नावारूपास येईल, असा कयास फुटबॉलच्या जाणकारांना आहे. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचार ...