कोकणगाव शिवारातील (नाशिक) रहिवासी पंडित राजाराम ढोणे यांना ९ एप्रिल रोजी सायंकाळी एका रिक्षा चालकाने तुम्हाला सोडून देतो सांगून रिक्षामध्ये बसविले. ...
गतकाळात सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा खर्च करुनही लागवड जमिनीच्या दहा टक्केदेखील क्षेत्र प्रत्यक्षात ओलीत करण्यात यश आलेले नाही, असेच वास्तव काही जाणकारांनी उघड केले आहे. ...