शहादा, शिरपूर, सोलापूर, नांदेड, गुजरातमधूनही केळी मालाची आवक वाढल्याने व उन्हाळी रसाळ फळांची बाजारपेठेत मागणी वाढल्याने केळीच्या बाजारपेठेत घसरण निर्माण झाली आहे. ...
गावातील काही तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व वादग्रस्त स्टेटस ठेवले. हा प्रकार दुसऱ्या गटातील तरुणांच्या लक्षात आल्याने वादाला तोंड फुटले... ...
वीजपुरवठा बंद करताना प्लान लोड रिलीफ (पीएलआर) आणि इमर्जन्सी लोड रिलीफ (ईएलआर) देण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून ईएलआरची संख्या वाढली आहे. त्यामुळे वीज केव्हा आणि किती वेळ गायब होईल हे कळेनासे झाले आहे. ...
देशविघातक कार्य, दहशतवादी कारवाया, देशाची सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी व एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य ...