विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल ...
‘यष्टिरक्षक रिषभ पंतला भारतीय संघ व्यवस्थापनाने पुरेसा वेळ दिला. मात्र पंतने विश्वास सार्र्थकी लावला नाही. त्याने स्वत:ला सिद्ध केले नाही, तर संजू सॅमसन त्याची जागा घेण्यास सज्ज आहे. ...
बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली सध्याच्या निवड समितीमध्ये बदल करतील आणि दिग्गजांना स्थान देतील,’ अशी आशा असल्याचे भारताचा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केली आहे. ...
भारतीय संघाने कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन्ही सामने डावाने जिंकत बांगलादेशला सहजपणे व्हाइटवॉश दिला. यावरूनच विराट कोहलीचा संघ किती बलाढ्य आहे हे दिसून येते. ...