एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर भारत आणि आॅस्ट्रेलिया अखेरचा वन-डे खेळले त्या वेळी सध्या उभय संघांचे कर्णधार असलेले विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा जन्मही झाला नव्हता; शिवाय रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरसारखे खेळाडू त्या वेळी आईच्या कुशीत दूध पीत असाव ...
आॅस्ट्रेलियाविरुद्ध आगामी पाच वन-डे सामन्यांची मालिका चुरशीची होईल; पण पाहुण्या संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत असल्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ४-१ ने सरशी साधण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस ...
गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये आॅस्ट्रेलियन फलंदाजांवर वर्चस्व गाजविणा-या भारतीय फिरकीपटूंना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र आपल्या या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विशेष यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे विराट कोहली १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असलेल्या ...
17 तारखेपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी दोनही बाजूंनी शाब्दिक द्वंद्व सुरु झाले आहे. परंतु काही माजी खेळाडू मात्र दोनही बाजूंच्या खेळाडूंच्या महानतेवर भाष्य करत आहेत. ...
भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी अननुभवी संघासोबत लढत होणे कुठल्याही संघासाठी चांगली तयारी मानल्या जाणार नाही, पण आॅस्ट्रेलिया संघ मंगळवारी भारतीय अध्यक्षीय एकादशच्या कमकुवत समजल्या जाणा-या संघाविरुद्ध पूर्ण तयारीनि ...
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शनिवारी बीसीसीआयला खेळाडूंच्या विश्रांतीकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. शास्त्रींच्या सल्ल्यानंतर माजी कर्णधार कपिल देव यांनीही बीसीसीआयला खेळाडूंना जास्तीत जास्त विश्रांती मिळावी .. ...