श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. 2009 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात जायला तयार नव्हता. ...
पावसाच्या व्यत्ययानंतर सुरू झालेल्या चेन्नई येथील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने कांगारूंचा फडशा पाडला. टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अक्षरशः हतबल झाले होते. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टम्पिंगचे शतक करण्याचा विक्रम केल्यानंतर आता भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याला आणखी एक विक्रम खुणावतोय.. ...
राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज युवराज सिंगचं कौतुक करताना युवराज सिंग म्हणजे भारतीय संघाला मिळालेलं गॉड गिफ्ट असल्याचा उल्लेख केला आहे ...
आॅस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर भारताचा विजय निश्चित मानला जात आहे. यानिमित्ताने भारतीय संघाची ताकद, संघातील खेळाडू, त्यांची मानसिकता आणि संघासमोरील आव्हाने अशा अनेक गोष्टींवर ज्येष्ठ क्रिकेट समिक्षक आणि ‘लोकमत’चे संपादकीय सल्लागार अयाझ मेमन यांन ...