१९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे. तो काळ आम्ही खूप एन्जॉय केला. खूप सा-या गोष्टी आहेत जे आम्ही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जेव्हा संघ तयार झाला, तेव्हाही आम्हाला आमच्या कामगिरीवर विश्वास नव्हता. पण, सुरुवातीचे २-३ सामने जिंकल ...
अल्पावधीतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या हार्दिक पांड्याचे चौहुबाजूंनी कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा सरस आसल्याचे सांगत माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे. ...
पाच वन-डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवत मालिका खिशात घातली. भारताविरोधातील या पराभवनंतर ऑस्ट्रेलियावर चारी बाजूनं टीका होत आहे ...
भारत विरुद्ध ऑस्ट्रोलिया सामन्यावरील सट्ट्याप्रकरणी 6 जणांना क्राईम ब्रँचनं अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या नातेवाईकाचाही समावेश असल्याचे समजते. अमित अजित गिल असं त्याचं नाव आहे. ...
इंदोरमध्ये झालेल्या तिस-या वनडे सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटनं पराभव करत पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 3-0नं आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. पण ...