कसोटी सामन्यात पाचही दिवशी फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा जगातील नववा तर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. चेतेश्व पुजाराच्या आधी एम एल जयसिम्हा आणि रवी शास्त्री यांनी हा रेकॉर्ड केला आहे. ...
चेतेश्वर पुजाराने संयम, एकाग्रता आणि कौशल्याचा परिचय देत लंकेच्या गोलंदाजांविरुद्ध एकाही संघर्ष केला. त्याने एक टोक सांभाळताच पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या ...
ईडनच्या हिरव्यागार खेळपट्टीचा लाभ आमच्या वेगवान माºयाला देखील मिळणार आहे. मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे पावसाच्या व्यत्ययात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत लंकेच्या वेगवान गोलंदाजांसारखीच चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास भारतीय संघाचे क्षेत ...
बीसीसीआयच्या १ डिसेंबर रोजी होणा-या विशेष आमसभेपूर्वी भारतीय संघाच्या भविष्यातील दौ-याची (एफटीपी) मला माहिती हवी, या आशयाचे पत्र नाराज कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांना लिहिले आहे. ...
पुणे : गौतम गंभीरसारखा स्टार फलंदाज स्वस्तात बाद होऊनही नितीश राणा याने झळकावलेले नाबाद शतक आणि वृषभ पंतच्या आक्रमक ९९ धावांच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी दिल्लीने महाराष्ट्राविरूद्ध ४ बाद २६२ धावा केल्या. ...