वेगवान गोलंदाजीचा शानदार नमुना सादर करणाºया श्रीलंकेच्या सुरंगा लकमलने आज येथे भारताविरुद्ध पहिल्या क्रिकेट कसोटीच्या पहिल्या दिवशी ३ बळी घेतले. तो कसोटी डावात एकही धाव न देता ३ बळी घेणारा केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे. ...
भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून सुरू झालेल्यी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. मात्र पावसाने व्यत्यय आणलेल्या पहिल्या दिवसाच्या खेळात यजमान संघाची खराब सुरुवात झाली आहे. ...
सातत्याने क्रिकेट खेळण्याच्या प्रश्नावर भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले मत व्यक्त केले आहे. माणूस म्हणून विचार केला तर कुठल्याही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणे शक्य नाही. ...
श्रीलंकेविरुद्ध ९-० ने विजय मिळवल्याचा या मालिकेवर कुठलाही प्रभाव पडणार नसून कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखण्यावर संघाचे लक्ष केंद्रित राहील, अशी प्रतिक्रिया भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केली. ...
अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे १६ नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये प्रारंभ होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत गोलंदाज व अष्टपैलू मानांकनामध्ये पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे. ...
नेपाळकडून पराभूत झाल्यानंतर गतविजेता भारतीय अंडर-१९ क्रिकेट संघ‘करा किंवा मरा’ या सामन्यात बांगलादेशकडूनही आठ गड्यांनी पराभूत होताच आशिया चषक स्पर्धेबाहेर पडला. ...