पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर आज नागपुरात दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आपलं विजयी खातं उघडण्यासाठी भारतीय संघ इच्छुक आहे. दरम्यान श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट आज बीसीसीआयवर भडकला आहे. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. नागपूरमध्ये उद्यापासून दुसरी कसोटी सुरु होणार आहे. ...
नवी दिल्ली : क्रिकेट जास्तीत जास्त देशात खेळले गेले तरच या खेळाचा आॅलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकेल, असे मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे. ...
चेन्नई : प्रदीर्घ कालावधीपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बघत होतो, पण भारतीय कसोटी संघात स्थान मिळणे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारे आहे, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरने व्यक्त केली ...