भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजयने केलेल्या दमदार खेळीमुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत भक्कम स्थितीत पोहोचला आहे. ...
माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूचे वेतन वाढविण्याच्या मागणीचे समर्थन करताना बीसीसीआयच्या वाढणा-या मिळकतीमध्ये खेळाडू हिस्सा मिळवण्याचे हकदार असल्याचे म्हटले आहे. ...
सध्या तुफान विजयी घोडदौड करीत असलेला भारतीय संघ एकामागून एक विक्रमांची मालिका गुंफत आहे. गेल्या ८ मालिकांमध्ये विराट सेनेने पराभवाची चव चाखलेली नसून केवळ विजयी धडाका कायम राखला आहे. ...
प्रशासकीय समितीने (सीओए) टीम इंडियाच्या खेळाडूंना पगारवाढ देण्यास मंजूरी दिली आहे. गुरूवारी नवी दिल्लीमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिग धोनीसह झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय ...
विराटने 62 कसोटी सामन्यांमध्ये 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 19 शतकांच्या मदतीने 1975 धावा केल्या आहेत. पाच हजार धावा पुर्ण करण्यासाठी विराटला फक्त 25 धावांची गरज आहे. 25 धावा करताच विराट कोहलीन पाच हजार धावा करणारा 11 वा खेळाडू ठरणार आहे. ...
एका सामन्यादरम्यान रॉयल चॅलेजर्स बंगळुरुचा खेळाडू सरफराज खान मैदानावर ड्रिंक्स घेऊन आला होता. यावेळी कशावरुन रॉबिन उथप्पा आणि सरफराज खान यांच्यात बिनसलं आणि शाब्दिक चकमक उडाली. ...
भारतीय क्रिकेट नियाकम मंडळाने (बीसीसीआय) आधारभूत ढाचा तयार करण्यावर लक्ष देण्याऐवजी चांगल्या प्रशिक्षकांची फळी तयार करण्यावर विचार करावा असा सल्ला क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) दिला आहे ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वनडे मॅचेसमध्ये 10 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरायचा. पण आता टीम इंडियाचा कोणताही खेळाडू 10 नंबरची जर्सी घालून मैदानात दिसणार नाही. ...