इंग्लंडमधील कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत कोहली वगळता भारताच्या एकही फलंदाजाला सातत्यापूर्ण कामगिरी करता आली नव्हती. ...
माजी कसोटी खेळाडू चेतन चौहान यांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत भारताच्या १-४ अशा पराभवासाठी रविवारी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले आहे. ...