२००६ मध्ये करंजी येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. सर्व सोयींनी युक्त असलेले हे ग्रामीण रुग्णालय करंजी येथे सुरू झाल्यामुळे परिसरातील २५ ते ३० गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले; परंतु हे समाधान फार काळ टिकले नाही. ...
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक आहे ...