भूम तालुक्यातील वालवड व परिसरातील गावांमध्ये सध्या ज्वारी काढणीचा हंगाम जोरात सुरू असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. या अवकाळी पावसाचा फटका केवळ ज्वारीपुरते मर्यादित न राहता मका, गहू व हरभरा या रब्बी पिकांनाही बसला आहे. या पि ...
shenkhat trolley rate रासायनिक खताच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत त्याला पर्याय म्हणून शेतकरी नैसर्गिक व पारंपरिक शेणखताची मात्रा वाढवताना दिसत आहे. ...
farmer success story जनार्दन आणि मनोहर बोराटे यांची दोघा बंधूंनी कलिंगडाची अर्ध्या एकरात लागवड केली. त्यातून ८० दिवसांत १० टन कलिंगड फळ उत्पादित केले. ...
draksh niryat १ नोव्हेंबर २०२५ ते १२ मार्च २०२६ या कालावधीत जिल्ह्यातून तब्बल ४७२ कंटेनरमधून सहा हजार ३.१५ टन द्राक्षांची निर्यात जगातील २० देशांमध्ये झाली आहे. ...
हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत मोठा घोटाळा समोर आला असून, जळगाव जिल्ह्यात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान 'एमआरसॅक'द्वारे करण्यात आलेल्या तांत्रिक पडताळणीत तब्बल ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस केळी विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
बदलत्या परिस्थितीत आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषतः ठिबक सिंचन आणि क्रॉप कूलिंग यांचा संयुक्त वापर हा वाढत्या तापमानावर प्रभावी उपाय ठरू शकतो. ...
सातत्याने घसरणारे भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांकडे पाठ फिरवली असून, परतूर तालुक्यात आता केवळ ४०१.३० हेक्टरवरच मोसंबी शिल्लक राहिली आहे. ...