खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात अखेर पावसाने दमदार एन्ट्री घेतली आहे. परभणीत ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर जालना, हिंगोलीत पूरस्थिती निर्माण झाली. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना नवजीवन दिल ...
Agricultural News : अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढल्यामुळे अखेर ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला. हिंगोलीच्या शेतकऱ्याला १.८२ लाख रुपयांची नुकसानभरपाई ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मंचाने बजावले. या निर्णयाम ...