उदगाव ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल सहा किलोमीटर तर सांगलीकडील बाजूला पाच किलोमीटर तर मिरजकडील बाजूस चार किलोमीटर तसेच उदगाव ते तमदलगे बायपास मार्गावर तब्बल जैनापूरपर्यंत वाहनांच्या रांगा ...
Eknath Shinde: राज्यात सुरू असलेल्या आणि मान्यता मिळालेल्या राष्ट्रीय महामार्ग, उड्डाण पुल, रस्ते यांच्या कामातील अडथळे दूर करून कालबद्धरित्या हे प्रकल्प पूर्ण करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले ...