हार्दिक पंड्या आणि त्याला अन्य गोलंदाजांनी सुरेख साथ दिल्यामुळे भारताला इंग्लंडच्या पहिल्या डावाला खीळ बसवता आली. भारताच्या 329 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशकत झळकावता आले नाही. ...
सध्याच्या घडीला हार्दिक आणि बॉलीवूडची अभिनेत्री इशा गुप्ता यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. आमच्यामध्ये अफेअर आहे, हे या दोघांनी जाहीर केले नसले तरी ते नाकारले देखील नाही. ...
आतापर्यंत (हा सामना धरल्यास) भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये सात सामने खेळवले गेले. या सातपैकी सहा सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली, तर एक सामना अनिर्णित राहीला होता. ...
विराट कोहली कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी मात्र भारताला या मालिकेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर हे ' दोन खेळाडू संघात पाहिजेच, असे म्हटले आहे. ...