लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

आता दस्तावरील केवळ 'ही' माहिती द्या आणि बँकेकडून लगेच कर्ज मिळवा; काय आहे निर्णय? - Marathi News | Now just provide 'this' information on the document and get a loan from the bank immediately; what is the decision? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता दस्तावरील केवळ 'ही' माहिती द्या आणि बँकेकडून लगेच कर्ज मिळवा; काय आहे निर्णय?

राज्यात पुढील सहा महिन्यांनंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून, बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे. ...

आचारसंहितेच्या कात्रीत अडकले राज्य बालहक्क संरक्षण आयोग, सहा महिने अध्यक्षाविनाच - Marathi News | The State Child Rights Protection Commission is caught in the clutches of the code of conduct remaining without a chairperson for six months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचारसंहितेच्या कात्रीत अडकले राज्य बालहक्क संरक्षण आयोग, सहा महिने अध्यक्षाविनाच

दोन वेळा अर्ज मागवूनही प्रक्रिया रेंगाळलेलीच ...

राज्यातील 'ह्या' महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना मिळणार तब्बल चौपट मोबदला - Marathi News | Farmers lands acquired for 'this' highway in the state will get four times the compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'ह्या' महामार्गासाठी भूसंपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना मिळणार तब्बल चौपट मोबदला

चौपट दरामुळे १७१ कोटी रुपये मिळणार असून जवळपास ७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

Kolhapur News: दुर्लक्षित पारगड आता राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत - Marathi News | Pargad Fort in Chandgad Kolhapur district has been included in the list of state protected monuments | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: दुर्लक्षित पारगड आता राज्य संरक्षित स्मारकांच्या यादीत

छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७४ मध्ये गोव्यातील पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पारगड किल्ला बांधला होता  ...

जिवंत सातबारा मोहीमेचा दुसरा टप्पा सुरु; आता सातबाऱ्यावर करता येतील 'ह्या' दुरुस्त्या - Marathi News | The second phase of the Live Satbara campaign has begun; Now 'these' corrections can be made on Satbara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिवंत सातबारा मोहीमेचा दुसरा टप्पा सुरु; आता सातबाऱ्यावर करता येतील 'ह्या' दुरुस्त्या

satbara durusti तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या काळात 'जिवंत सातबारा मोहीम टप्पा २'चे आयोजन करण्यात येणार आहे. ...

रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून - Marathi News | Important decision of the state government for the affected people of roads, dams, metro and airport projects; Now all the benefits are available from one place | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून

राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते, धरणे, औद्योगिक वसाहती, मेट्रो, विमानतळ यांसारख्या विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येते. ...

भीमाशंकर कारखान्याकडून अंतिम ऊस दर जाहीर; पुढील पंधरवड्याचे ऊस बिल किती रुपयाने मिळणार? - Marathi News | Bhimashankar factory announces final sugarcane price; How much will the sugarcane bill for the next fortnight be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भीमाशंकर कारखान्याकडून अंतिम ऊस दर जाहीर; पुढील पंधरवड्याचे ऊस बिल किती रुपयाने मिळणार?

दत्तात्रयनगर, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप होणाऱ्या उसासाठी एफआरपी रक्कमेप्रमाणे अंतिम ऊस दर जाहीर केला आहे. ...

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार? - Marathi News | 800 wells damaged in heavy rains received Rs 272 crore; How much will each one get in the first phase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार?

पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...