Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाचा विस्तार आता ८५५ किमीपर्यंत वाढला असला, तरी भूसंपादनाच्या मोबदल्याबाबत अद्याप निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. १३ जिल्ह्यांतील सुमारे ४०० गावे या प ...
NIRDPR Recruitment 2026: ग्रामीण विकास आणि पंचायती राज क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायती राज'मार्फत यंग प्रोफेशनल (मार्केटिंग) या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी 'स्टैंड अप इंडिया 'अंतर्गत मार्जिन मनी योजना राबवण्यात येते. या योजनेत केवळ १० टक्के भांडवल स्वतःकडे असल्यास एक कोटीपर्यंतचे कर्ज मिळण्याची सोय आहे. ...
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सरकारने आता कठोर पाऊल उचलले आहे. काही कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, आता राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले ...
अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे यंदा काजू व आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांना राज्य शासनाने हेक्टरी तीन ते पाच लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यानवर यांनी केली. ...
Middle East Tension: मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि तेल पुरवठ्यावरील संकट या पार्श्वभूमीवर भारतानं एक मोठं राजनैतिक आणि धोरणात्मक पाऊल उचललं आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एक मोठी घोषणा केली. ...
धान खरेदी करणाऱ्या संस्थांनी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार या आशेवर शेतकऱ्यांकडून ऑफलाइन शेकडो क्विंटल धान खरेदी करुन ठेवली. पण खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न मिळाल्याने धान खरेदी करुन ठेवणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ऑफलाइन धान खरेदी करून ...