केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार शेतकऱ्यांना उसाचे बिल द्यावे लागत आहे. बँकांकडून कर्जात अटी घालण्यात आल्याने एफआरपीतील फरक कसा द्यावा, असा प्रश्न कारखान्यांपुढे आहे. ...
pik karj vyaj savlat प्रतिवर्षी ३० जूनपर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. ...
Natural Farming : अकोला येथे राज्यातील पहिली नैसर्गिक शेतीशाळा आयोजित केली जाणार असून, शेतकऱ्यांसाठी हा मोठा बदल ठरणार आहे. विषमुक्त अन्ननिर्मिती, कमी खर्च आणि शाश्वत शेतीसाठी या उपक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. (Natural Farming) ...
sugarcane recovery testing शेतकऱ्यांना पाठवलेल्या उसाची रिकव्हरी अगोदरच समजायला हवी, यासाठी 'केन सॅम्पलर मशीन' बसवण्याबाबत केंद्र सरकारच्या सूचना आहेत. ...
third mumbai bhu sampadan अटल सेतू प्रकल्पाच्या नवी मुंबई बाजूकडील प्रभाव क्षेत्रातील १२४ गावांमध्ये तिसरी मुंबई वसविण्यासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ...