भारतीय संघाने १९८३ व २०११ साली वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे आणि यंदा मायदेशात होणारी स्पर्धा जिंकून तिसरा वर्ल्ड कप नावावर करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. ...
आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने जोरदार शकत ठोकले. श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत विराटने शतक ठोकले. विराटने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. ...
भारताचा माजी सलामीवीर व लखनौ सुपर जायंट्सचा ( LSG) मेंटॉर गौतम गंभीरने ( Gautam Gambhir) भारतीय खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीगला प्राधन्य देऊ नका असा सल्ला दिला आहे. ...