वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी भरपाईसाठी अर्ज केल्यानंतर वनरक्षक, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी यांची समिती तपासणी करते. ...
तालुक्यातील विविध भागांत चार-पाच हत्तींना आवरताना वनविभागाची दमछाक होते. त्यामुळे वनविभाग वेळीच अलर्ट न झाल्यास कणकुंबी भागातील बारा हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात शिरला तर मोठे संकट तालुक्यावर घोंगावू शकते. त्यातून शेतकऱ्यांना वाचविण्याचे मोठे आव्हान ...
अरवलीतील खाणबंदीचा निर्णय हा संपूर्ण देशातील पर्यावरण चळवळींसाठी आशादायी संकेत आहे. दरम्यान पश्चिम घाटातही पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. विकास हवा, पण तो निसर्गाशी संघर्ष न करता, निसर्गाशी सुसंवाद साधणारा असावा, हा संद ...
पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रीन क्रेडिट योजनेतच भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे. वृक्षारोपण संरक्षणासाठी उभारण्यात चेन लिंक कुंपण कामात जाणीवपूर्वक निकृष्ट बांधकाम करून मोठ्या प्रमाणावर केल्याचा भ्रष्टाचार आरोप तक्रारदार यांनी ...
बिबट प्रवण क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी व मानवाशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी वनविभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. ...