वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
मनसे सरचिटणीस माजी आ़मदार परशुराम उपरकर यांनी कणकवली वनक्षेत्रपाल एस.व्ही.सोनवडेकर यांना धारेवर धरले. विविध मागण्यांचे लेखी आश्वासन त्यांनी दिेल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले. ...
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत. ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल् ...
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ...