या चार महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी १३५४.७ मिमी पाऊस पडतो. ही चार महिन्यांची सरासरी यावर्षीच्या पावसाने कधीच गाठली आहे. भामरागड तालुक्यात यावर्षी पावसाने कहर केला. या तालुक्यात ५ सप्टेंबरपर्यंत सुमारे २१९९.०८ मिमी पाऊस पडला आहे. ...
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने कारंजा येथे शिक्षणासाठी येणारे खापरी, सावरडोह, सिंदीविहिरी येथील विद्यार्थी रात्री १० ते ११ वाजेपर्यंत बस कारंजा बसस्थानकावरून पूर उतरेपर्यंत न सोडण्यात आल्याने बसस्थानकावरच ताटकळ ...
पेठपुरा भागातील अनेक घरात सहा ते सात फूट पाणी साचल्याने संसारपयोगी वस्तूंचे अतोनात नुकसान झाले. सुमारे ५०० ते ६०० घरांमध्ये पाणी शिरले. अनेक पाळीव जनावरे वाहून गेली. सर्वेक्षणानंतर नुकसानाचा नेमका आकडा कळू शकणार आहे. ...
रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील काही भागात कायम होता.त्यामुळे नदी नाले भरुन वाहत असून सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात सुध्दा समाधानकारक वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण २५.८७ मि.मी.पा ...
सावंगी-सायगव्हान मार्ग बंद असून वाघाडी नदी दुथडी भरून वाहत असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे सांगण्यात येते. वायगाव (गोड) व लाहोरी या मार्गावरील गावाचा संपर्क तुटला आहे. शिवाय नंदोरी-चिमुर मार्गही बंद झाला आहे. अनेक मार्गच बंद राहिल्याने याचा शैक्षणिक ...
मोर्शीत दुपारी १ वाजता पावसाला सुरुवात झाली. दमयंती नदीला पूर आल्यामुळे पेठपुरा, भोईपुरा, सुलतानपुरा, मेन मार्केट, आठवडी बाजार, आंबेडकर चौक, खोलवटपुरा या भागांत आठ ते नऊ फूट पाणी होते. गजानन कॉलनी येथील राजेश मुंगसे व आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी घुसल् ...