संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा व काजू कलमांना आग लागून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले आहे. या आगीचे कारण या बागेतून जाणाऱ्या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी ...
स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...