Bhandara Fire कदाचित फायर ऑडिट झाले असते तर कदाचित आज दहा निष्पाप चिमुकल्यांचा जीव वाचला असता, असे वैचारिक प्रायश्चित केल्याशिवाय हातात काहीच उरले नाही. ...
औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे. ...