Farmer Success Story : पपईच्या पिकाने मोठं नुकसान केलं… पण त्यांनी हार मानली नाही. अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने ५० गुंठ्यात कदूची लागवड करून अवघ्या तीन महिन्यांत सव्वा दोन लाखांहून अधिक उत्पन्न मिळवले. हवामानाचा फटका बसल्यानंतरही पीक बदलाचा घे ...
पावसाळा जसा नेमेचि येतो, तसेच वादळ, अवकाळी पाऊस, गारांचा माराही न चुकता होतो. त्यातही मध्य व उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामात पिके काढणीला येतात, गहू सोंगणीसाठी तयार असतो, रब्बी ज्वारी कणसे भरण्याच्या अवस्थेत असतात, हरभरा काढायचा असतो तेव्हाच, जानेवा ...
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ करण्यासाठी, जनावरांची वंश सुधारणा व्हावी, दुग्ध सक्षम गायी-म्हशींची संख्या वाढावी यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून गायी-म्हशींचे कृत्रिम रेतन केले जात आहे. ...
सातत्याने घसरणारे भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांकडे पाठ फिरवली असून, परतूर तालुक्यात आता केवळ ४०१.३० हेक्टरवरच मोसंबी शिल्लक राहिली आहे. ...