Tar Kumpan Yojana : शेतात वन्यप्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपन लावावे लागते. परंतू कुंपन लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष् ...
Kharip Pik Vima : राज्य सरकारने जीआर निर्गमित करत पीक विमा कंपन्यांना निधी मंजूर केला असताना अद्याप शेतकऱ्यांचा हिस्सा मिळाला नसल्याची परिस्थिती आहे. ...
प्राण्यांच्या शरीरातील एक दशांश पाणी कमी झाल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो यावरून पाण्याचे महत्त्व लक्षात येते. दूध देणाऱ्या प्राण्यांना जास्त पाणी लागते, कारण दुधामध्ये ८४ ते ८८% पाणी असते. ...
Sugarcane Crushing : वसमत विभागातील २ सहकारी व १ खाजगी साखर कारखान्यांनी सव्वाचार महिन्यांच्या कालावधीत ८ लाख ७४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. (Sugarcane Crushing) ...